दिनविशेष 22 फेब्रुवारी

जागतिक विचार दिन

  • 1819: स्पेनने फ्लोरिडा 5 दशलक्ष डॉलर्सना अमेरिकेला विकला.
  • 1944: दुसरे महायुद्ध – सोव्हिएत रेड आर्मीने क्रिव्हॉय रोग प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
  • 1958: इजिप्त आणि सीरिया यांनी संयुक्त अरब प्रजासत्ताक स्थापन केले.
  • 1926: जागतिक विचार दिन ची सुरुवात झाली
  • 1974: इस्लामिक सहकार्य संघटना – 37 देश आणि 22 राष्ट्रप्रमुखांनी बांगलादेश देशाला मान्यता देऊन लाहोर, पाकिस्तान येथे झालेल्या शिखर परिषदेत भाग घेतला.
  • 1978: श्री यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे 16 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1979: सेंट लुसियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1986: फिलीपिन्समध्ये जनशक्ती क्रांतीची सुरुवात.
  • 1732: ‘जॉर्ज वॉशिंग्टन’ – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 14 डिसेंबर 1799)
  • 1836: ‘ पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य’ – महामहोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 1906)
  • 1857: ‘हेन्‍रिच हर्ट्‌झ’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 1 जानेवारी 1894)
  • 1857: ‘लॉर्ड बेडन पॉवेल’ – स्काउट चळवळीचे प्रणेते यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1941)
  • 1863: ‘चामराजेंद्र ओडियार’ – म्हैसूरचे महाराजा यांचा जन्म.
  • 1964: ‘एड बून’ – मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते यांचा जन्म.
  • 1975: ‘ड्रिव बॅरीमोर’ – अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता यांचा जन्म
  • 1815: ‘स्मिथसन टेनांट’ – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1761)
  • 1925: ‘सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट’ – ज्वरमापी, क्लिनिकल थर्मामीटर शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर यांचे निधन. (जन्म: 20 जुलै 1836 – ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)
  • 1944: ‘कस्तुरबा गांधी’ – यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1869)
  • 1958: ‘मौलाना अबूल कलाम आझाद’ – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1888)
  • 2000: ‘विनायक सदाशिव वाळिंबे’ – लेखक व पत्रकार यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1928)
  • 2000: ‘दामोदर दिनकर कुलकर्णी’ – प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1923)
  • 2009: ‘प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे’ – लेखक, दिग्दर्शक व यांचे निधन. (जन्म: 5 डिसेंबर 1943)
  • 2012: ‘सुखबीर’ – भारतीय लेखक आणि कवी यांचे निधन. (जन्म: 9 जुलै 1925)
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group